जम्मू काश्मीर मधल्या पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय सैन्य आणि चीन यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये आतापर्यंत जवळपास 20 जवान शहीद झाले आहे.
वृत्तसंस्था ANIने दिलेल्या वृत्तानुसार वीस जवान शहीद झाले हि माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.
शहीद जवानांची संख्या अजून वाढण्याची भीती आहे.

